जागतिक वारसास्थळ तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पर्यटनासाठी खुला होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र पर्यटनस्थळं बंद आहेत. ...
बीएसएनएलने अद्याप देशभरात ४ जी नेटवर्क सुरु केलेले नाहीय. जिओ ५ जी लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशावेळी बीएसएनेलसमोर ग्राहक टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ...