विडिंजच्या तोफखान्यासमोर भारताचा संघ १८३ धावात गारद झाला. भारताकडून क्रिष्णमचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. संदीप पाटील आणि मोहिंदर अमरनाथने प्रत्येकी २७ आणि २६ धावा केल्या ...
शहरांमधल्या पुलाखालचा वापर किती सुंदर आणि विधायक कामासाठी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण माटुंग्यामधल्या इस्टर्न एक्सप्रेस वेवरच्या नानालाल उड्डाण पुलाखालील बागेनं घालून दिलं आहे ...
सह्याद्रीची सर्वांत उंच कळसूबाईची पर्वतरांग...गर्द हिरवाईने नटलेला भंडारदऱ्याजवळचा रतनवाडी घाटमार्ग... वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या पानांचा होणारा आवाज... अधूनमधून बरसणारा रिमझिम पाऊस ...