जाणून घ्या भारताने कसा जिंकला होता पहिला विश्वचषक

By admin | Published: June 25, 2016 05:12 AM2016-06-25T05:12:04+5:302016-06-25T05:27:05+5:30

विडिंजच्या तोफखान्यासमोर भारताचा संघ १८३ धावात गारद झाला. भारताकडून क्रिष्णमचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. संदीप पाटील आणि मोहिंदर अमरनाथने प्रत्येकी २७ आणि २६ धावा केल्या