फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

Published:April 22, 2024 03:39 PM2024-04-22T15:39:37+5:302024-04-22T18:51:49+5:30

How Do I Get Rid Of Bugs on My Rose Plants : झाडांवर मिली बग्स येण्याचे मुख्य कारण वातावरण आणि ऊन आहे.

फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

गुलाबाच्या रंगेबिरंगी फुलांनी गार्डनचे सौंदर्य वाढते आणि घराचे वातावरणही चांगले राहते. प्रत्येकालाच आपल्या अंगणात सुंदर फुलं असावीत असं वाटतं. गुलाबाच्या फुलांची चांगली काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता. (How To Get Rid Of Bugs On Roses Naturally)

फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

वातावरणातील बदल, पोषक तत्वांची कमतरता यामुळे रोपाला किड लागायला सुरूवात होते. फुलांवर चिकटलेले छोटे किडे काढणं खूपच सोपं आहे. यासाठी काही खास ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील. ज्यामुळे रोपांवरील किडे सहज निघून जातील.

फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

फुलांच्या कळ्यांना छोटे छोटे मिली बग्स चिपकलेले असतात. अनेक प्रकारचे उपाय केल्यानंतर ते कळ्यांची पाठ सोडत नाहीत. किड्यांपासून बचाव करण्यासाठी chlorpyrifos 15 dp चा वापर करा.

फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

chlorpyrifos 15 dp हातात घ्या आणि त्यात हिरवी पानं, कळ्या आणि फुलं इतर जागांवर शिंपडा. ही पावडर तुम्हाला खतांच्या दुकानात सहज मिळेल. यामुळे किडे मरतील आणि पुन्हा संक्रमणही होणार नाही.

फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

झाडांवर मिली बग्स येण्याचे मुख्य कारण वातावरण आणि ऊन आहे. गुलाबाच्या रोपाला जेव्हा योग्य प्रमाणात ऊन मिळत नाही तेव्हा मिलीबग्सचे आक्रमण होते.

फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

बदलत्या वातावरणात पाऊसामुळे वेगाने मिली बग्स झाडावर वेगाने वाढतात. ऊन पडताच गुलाबाच्या फुलांवरील किडे मरतात. यासाठी झाडांना मिली बग्स आणि छोट्या छोट्या किड्यांपासून वाचवण्यासाठी ८ ते ९ तास ऊन्हाच्या ठिकाणी ठेवा.

फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

ऊन्हाळ्याच्या दिवसांत रोप मोठ्या प्रमाणात सुकतात अशावेळी रोपांना काळजीपूर्वक पाणी घाला.