शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

फेरफाराची प्रतीक्षा; शेतकऱ्याचा मृत्यू,सहा वर्षांनंतरही फेरफार अर्ज प्रलंबितच; असंवेदनशील कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 6:19 AM

शेत जमीनीचा फेरफार अर्ज तलाठी यांच्याकडे देणे व तो अर्ज मंजूर होणे हे तसे सोपे काम; परंतु, तालुक्यातील कोथाळा येथील कै. नागोराव गोरे यांनी फेरफार अर्ज दाखल केल्यानंतर तब्बल पाच वर्षे उलटली.

- सत्यशील धबडगेमानवत (जि. परभणी) : शेत जमीनीचा फेरफार अर्ज तलाठी यांच्याकडे देणे व तो अर्ज मंजूर होणे हे तसे सोपे काम; परंतु, तालुक्यातील कोथाळा येथील कै. नागोराव गोरे यांनी फेरफार अर्ज दाखल केल्यानंतर तब्बल पाच वर्षे उलटली. या पाच वर्षात प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून त्यांची प्राणज्योत मावळली तरी देखील तो फेरफार अर्ज अजूनही मंजूर झालेला नाही. तालुक्यातील कोथाळा येथे नागोराव गोरे यांची व त्यांचे इतर दोन मयत बंधू  कुंडलिक गोरे व संतराम गोरे यांच्यात सामायिकरित्या ५ हेक्टर ४४ आर शेतजमीन आहे. कुंडलिक गोरे व संतराम गोरे यांचे निधन झाल्यानंतर नागोराव गोरे हेच वारस असल्याने त्यांना कायदेशीररित्या वारस प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर त्यांनी तलाठी उज्ज्वल तंवर यांच्याकडे २३ ऑगस्ट २०१६ रोजी फेरफार अर्ज दाखल केला. तहसीलदार यांनी नागोराव गोरे यांच्या अधिकारात २ मे २०१७ रोजी कार्यालय आदेश काढून फेर घेण्याबाबत तलाठी यांना निर्देशित केले. तरी देखील तलाठी यांनी फेर घेतलाच नाही. कंटाळून नागोराव गोरे यांनी उपविभागीय अधिकारी, पाथरी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. यावर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी ३१ नोव्हेंबर २०१७ रोजी नागोराव गोरे यांच्या बाजूने आदेश पारित करुन तलाठी यांना फेर घेण्यास सांगितले. तरी देखील तलाठी उज्ज्वल तंवर व मंडळ अधिकारी योगेंद्र नांदापूरकर  यांनी वरिष्ठाच्या आदेशाचा अवमान करुन फेर घेतलाच नाही.  हे सर्व घडत असताना प्रशासकीय कार्यवाहीला कंटाळलेल्या नागोराव गोरे यांचा २० जुलै २०२० रोजी मृत्यू झाला. जिंवत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या आडकाठी धोरणामुळे या शेतकऱ्याचा फेर ओढला गेलाच नाही  नाही.  

टॅग्स :Farmerशेतकरी