शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वानखेडेची खेळपट्टी आपल्याला अनुकूल बनवू नका - आयसीसी

By admin | Updated: March 30, 2016 13:46 IST

मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आयसीसीचे मैदान आणि खेळपट्टी समितीचे प्रमुख अँडी अॅटकीनसन यांनी वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफशी चर्चा केली आहे. कोणीही खेळपट्टी बनवताना प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर, लगेच मला कळवा असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 
 
भारताने आतापर्यंतचे चारही सामने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळले आहेत. त्यामुळे भारताने प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पण या वर्ल्डकपमध्ये वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये धावांच्या राशी उभारल्या गेल्या. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचे २३० धावांचे लक्ष्य या मैदानावर पार केले. 
 
विराट कोहलीचा अपवाद वगळता आधीच भारतीय फलंदाज फॉर्मसाठी चाचपडत आहेत. त्यामुळे फलंदाजीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. उपांत्यफेरीचा सामना वानखेडेवरील दुस-या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथमच या खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. 
 
भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध येथे शेवटचा सामना झाला होता. ज्या सामन्यात आफ्रिकेने ४०० पेक्षा जास्त धावा कुटल्या होत्या. भारताने हा सामना गमावल्यामुळे त्यावेळी खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला होता.