भारतीय सीमारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने पिटाळून लावले. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. ...
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देऊनही उपजीविकेसाठी रोजंदारीची काम करणा-या तिरंदाजाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अखेर दखल घेण्यात आली. ...