शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकला एकाच गटात ठेवणे आवश्यक : आयसीसी

By admin | Updated: June 3, 2016 02:33 IST

पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत कडवे पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे

लंडन : पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत कडवे पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना आयसीसीने उभय संघांमधील सामना मोठ्या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरत असल्यामुळे कधीकधी हेतूपुरस्सरपणे असे करावे लागते, असे म्हटले आहे.आयसीसी ट्रॉफी २०१७ साली इंग्लंडमध्ये १ ते १८ जून या कालावधीत होईल. बुधवारी या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. भारत आणि पाकला ‘ब’ गटात स्थान देण्यात आले असून गत चॅम्पियन भारतीय संघ ४ जून रोजी एजबेस्टन येथे पाकविरुद्ध खेळेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात स्थान दिल्याविषयी विचारताच आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन म्हणाले, ‘भारत-पाक सामना आयसीसी स्पर्धेचा गाभा असतो. ही लढत आयोजित करण्यावर आम्ही भर देत असतो. जगभरातील प्रेक्षक या लढतीची प्रतीक्षा करीत असतात. यामुळे आमच्या स्पर्धेची देखील लोकप्रियता आणखी वाढत असल्याने भारत-पाक सामना आमच्यासाठी विशेष असतो. तथापी रिचर्डसन यांनी ड्रॉ काढताना अफरातफर झाल्याच्या आरोपाचा इन्कार केला. ते पुढे म्हणाले, ‘ड्रॉ काढताना कुणावरही अन्याय केला जात नाही. विविध संघांचे रँकिंग लक्षात घेऊन आम्ही त्यांना समान गुण देतो. पूल संतुलित व्हावा, हे आमचे मुख्य उद्दिष्ट असते. योग्य पद्धतीने संघांना स्थान देण्यात येत असल्याने कुठल्याही प्रकारची अफरातफर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ (वृत्तसंस्था)दोन्ही शेजारी देशांना एकाच गटात ठेवण्याची आयसीसी स्पर्धेची ही पाचवी वेळ आहे. भारत आणि पाकमध्ये क्रिकेटप्रेमींची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. टीव्हीवरदेखील अब्जावधी लोक हा सामना पाहतात, हा आमचा अनुभव आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारत-पाक संघांना एकाच गटात ठेवण्यात आल्यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. प्रसारणकर्ते आणि प्रायोजकांना लाभ पोहोचविण्यासाठी आयसीसी असे काम हेतूपुरस्सरपणे करीत असल्याचा आरोप झाला होता. आयसीसीच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी प्रथमच ही कबुली दिली आहे.