शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भारतापुढे नतमस्तक होऊ नका : आफ्रिदी

By admin | Updated: September 19, 2015 03:52 IST

यूएई येथे डिसेंबर महिन्यात भारत-पाक क्रिकेट मालिका आयोजित करण्यासाठी भारताकडे आग्रह करा; पण त्यांची मनधरणी करू नका, असा सल्ला पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद

कराची : यूएई येथे डिसेंबर महिन्यात भारत-पाक क्रिकेट मालिका आयोजित करण्यासाठी भारताकडे आग्रह करा; पण त्यांची मनधरणी करू नका, असा सल्ला पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने पाक बोर्डाला दिला आहे.लाहोर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरादरम्यान पत्रकारांशी बोलताना शाहीद म्हणाला, ‘भारताची मनधरणी करण्याऐवजी पीसीबीने अन्य संघांना पाक दौराकरण्यासाठी आमंत्रण द्यावे. भारताविरुद्ध खेळण्यास अपेक्षेपेक्षा अधिक महत्त्व देण्यास अर्थ नाही,’ असे माझे स्पष्ट मत आहे.मालिका आयोजनासाठी आम्ही नेहमी भारतापुढे लोटांगण का घालतो, हेच माझ्या समजण्यापलीकडचे असल्याचे आफ्रिदीने सांगितले. भारत आमच्याविरुद्ध खेळण्यास तयार नसेल, तर आम्ही तुमच्याविरुद्ध खेळण्यास आतूर आहोत, हेवारंवार सांगण्याची गरज नाही, या शब्दांत आफ्रिदीने बोर्डाला सुनावले. आमची जितकी गरज आहे तितकीच भारताचीही गरज असायला हवी, असे तो म्हणाला. भारत-पाक दरम्यान २००७ आणि २०१२-१३ या वर्षांत मर्यादित षटकांच्या मालिकेचा अपवाद वगळता द्विपक्षीय मालिका आयोजित झालेली नाही. उभय संघांदरम्यान २०१५ ते २०२३ या काळात सहा मालिकांचे आयोजन प्रस्तावित आहे. (वृत्तसंस्था)सलमान बटने मागितली आफ्रिदीची माफीमॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकचा फलंदाज सलमान बट याने माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याची माफी मागितली आहे. लाहोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दोन्ही खेळाडू एकमेकांपुढे आले, त्या वेळी बटने आफ्रिदीची क्षमायाचना केली. या घटनेचे साक्षीदार असलेल्यांनी सांगितले की, स्पॉट फिक्सिंग कांड घडले त्या वेळी कर्णधार असलेला सलमान बट एनसीएत आफ्रिदीशी भेटला.