शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ममता बॅनर्जींच्या खेळीमुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:15 AM

अधिर रंजन चौधरींची तृणमूलवर टीका

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अध्यक्ष ममता बॅनर्जी या सध्या भाजप, काँग्रेससह इतर पक्षांतील नेते आपल्या पक्षात घेण्याच्या मोहिमेवर असल्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मोठ्या प्रयत्नांना सुरुंग लागेल.काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या रविवारी संपलेल्या बैठकीत काँग्रेस-तृणमूल काँग्रेसची मैत्री कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचे दिसले. टीएमसीच्या नेत्यांनी आसाम, गोव्यातील दोन प्रमुख काँग्रेस नेत्यांना आपलेसे केले. बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांना पक्षात आणून त्यांना राज्यसभेची जागा दिली. याचप्रमाणे त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरिओ यांना पक्षात आणून राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा बॅनर्जी यांनी निर्णय घेतला.  सीडब्ल्यूसीच्या नेत्यांनी रविवारी बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी म्हणाले की, “बॅनर्जी यांचा अनेक काँग्रेस नेत्यांना पळवून नेण्यामागील हेतू हा काँग्रेस (ममता) निर्माण करून त्यांच्याविरोधात काँग्रेसला (आय) लढवण्याचा आहे.” टीएमसी हा भाजपची बी टीम म्हणून काम करीत असल्याचेही वक्तव्य चौधरी यांनी केले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस