शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
4
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
5
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
6
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
7
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
8
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
9
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
10
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
11
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
12
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
13
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
14
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
15
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
16
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
17
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
18
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
19
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
20
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील परिस्थिती खूपच बिकट - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 03:52 IST

काश्मीरमधील परिस्थिती खूपच खराब आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काश्मीरमधील परिस्थिती खूपच खराब आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जम्मू-काश्मिरात जे काही घडत आहे त्याची माहिती सरकारने पारदर्शकपणे देशाला द्यायला हवी.

राहुल गांधी म्हणाले की, अशी माहिती मिळत आहे की, काश्मिरातील परिस्थिती ठीक नाहीय. यावर चर्चा करण्यासाठी मला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलविण्यात आले. काश्मीरवर चर्चा करण्यात आली आणि जी माहिती मिळाली आहे.

त्यानुसार जम्मू-काश्मिरात परिस्थिती खूपच खराब आहे. पंतप्रधानांनी हे स्पष्ट करावे की, केंद्रशासित प्रदेशात वस्तुस्थिती काय आहे. विशेष म्हणजे कार्यकारिणीच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला राहुल गांधी हजर नव्हते. ते अचानक ९.३० च्या सुमारास आले आणि एक तास थांबल्यानंतर बाहेर पडल्यावर काश्मीरवर हे भाष्य केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस