यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार दुबे म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली भारत जोडो न्याय यात्रा १७ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यातील ज्ञानपूर हद्दीतील विभूती नारायण इंटर कॉलेजच्या मैदानावर थांबणार हो ...
कुणी अश्रुधुरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टूथपेस्टचा लेप लावताना दिसत आहेत. कुणी मुलतानी मातीचा वापर करताना दिसत आहे, तर कुणी पतंगाच्या सहाय्याने, सुरक्षा दलांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ड्रोनचा सामना करताना दिसत ...