ईडीकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी जामिनाला विरोध केला नाही. ...
सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे. ...
दरड कोसळणे व पुराचा सर्वाधिक फटका मुंडक्काई, चूरलमाला, अट्टमाला आणि नूलपुझा या चार गावांना बसला. ...
अपघात घडला त्यावेळी मेलचा वेग ताशी १२० किलाेमीटर हाेता. त्या सहा मिनिटांमध्ये पावले उचलण्यात आली असती, तर हा अपघात टळला असता. ...
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही जात जनगणना करायलाच लावू, हे विसरू नका. अर्जुनाप्रमाणे मला फक्त माशाचा डोळा दिसतो आणि देशात जात आधारित जनगणना करणारच. ...
या पुलावरून चीन सैन्याला ताबारेषेपर्यंत एक सरळ आणि छाेटा मार्ग मिळाला आहे. ...
केरळच्या वायनाडमध्ये ४ गावे ओरबाडली, घरे उद्ध्वस्त झाली, कुटुंब संपले अन् आक्रोश सुरू, फुगलेल्या नद्यांनी मार्ग बदलल्याने घरे, वाहने, मोठमोठे दगडही वाहिले, हिरव्यागार नंदनवनाचा झाला चिखल ...
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ...
Kerala Wayanad Landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच मृतांचा आकडा १०० च्या वर गेला आहे. ...
अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारणाऱ्या राहुल गांधींवर निर्मला सीतारामन यांचा पलटवार. ...