शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मी निर्दोषच - बाबा रामपाल यांचा कांगावा

By admin | Updated: November 20, 2014 12:51 IST

तब्बल दोन आठवडे भक्तांना पुढे करुन अटक टाळण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणारे बाबा रामपाल यांनी मी निर्दोष असून मी काहीच चुकीचे केेले नाही असा दावा केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - तब्बल दोन आठवडे भक्तांना पुढे करुन अटक टाळण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणारे बाबा रामपाल यांनी मी निर्दोष असून मी काहीच चुकीचे केेले नाही असा दावा केला आहे. दुसरीकडे हायकोर्टाने बाबा रामपाल यांचा जामीन रद्द करत दुपारी दोन वाजता कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले असून रामपाल यांच्या भोवती कायद्याचा फास आवळला आहे. 

स्वयंघोषित बाबा रामपाल यांना २००६ मधील हत्या प्रकरणी बुधवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी चंदीगडमधील सरकारी रुग्णालयातून बाहेर पडताना रामपाल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. 'मी निर्दोष असून मी काहीच गैर केले नाही' असा कांगावाही रामपाल यांनी केला आहे. पोलिसांचा विरोध करण्यासाठी रामपाल व त्यांच्या निकटवर्तीयांनी भक्तांना आश्रमात डांबून ठेवल्याचा आरोप होत आहे. रामपाल यांनी हे आरोपही फेटाळून लावले असून मी कोणालाही बंधक बनवले नव्हते असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारी सकाळी  सरकारी वकिलांनी हरियाणा हायकोर्टाला रामपाल यांना अटक केल्याचे सांगितले. यानंतर न्यायाधीशांनी यापूर्वी रामपाल यांना दिलेला जामीन रद्द केला व त्यांना दुपारी दोन वाजता कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले.