शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव वरात घेऊन आला पण नवरीसह सासऱ्यामंडळींचा पत्ताच नाही; लग्नाआधी घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 11:44 IST

उन्नावमधून वरात घेऊन आलेला नवरदेव रात्रभर नवरीच्या कुटुंबीयांना शोधत होता. पण त्याला नवरी आणि सासरची मंडळी सापडलीच नाहीत.

लखनौमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्नावमधून वरात घेऊन आलेला नवरदेव रात्रभर नवरीच्या कुटुंबीयांना शोधत होता. पण त्याला नवरी आणि सासरची मंडळी सापडलीच नाहीत. अशा परिस्थितीत अखेर नवरदेवाने पोलीस स्टेशन गाठलं आणि याबाबत तक्रार केली आहे. पोलीस आता वधू आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उन्नावच्या दलेलपूर येथे राहणाऱ्या सोनूची चार वर्षांपूर्वी चंदिगडमध्ये काजल नावाच्या मुलीशी ओळख झाली होती. काजलने तिचे घर लखनौच्या रहिमाबाद हसिमपूर गावात असल्याचं सांगितलं होतं. हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

दोघं एकमेकांशी बोलू लागले. याच दरम्यान दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही वेळापूर्वी काजलचे वडील शीशपाल यांच्याशी बोलणं झालं असलं तरी ही चर्चा फोनवरच झाली. यावेळी फोनवरच ११ जुलै रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती.

सोनूने दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी रात्री काजलशी बोलले होते. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून नातेवाईक घरी आल्याचं तिने सांगितलं. लग्नाआधी अनेक कार्यक्रम होणार आहेत. आता लग्नाच्या वरातीत फोनवर बोलणे शक्य होणार नाही. यानंतर फोन बंद झाला. लग्नाची वरात घेऊन नवरदेव लखनौ रहिमाबादला पोहोचताच वधूचा मोबाईल बंद असल्याचं समजलं.

या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सहआयुक्त आकाश कुलहरी यांनी सांगितलं. अशा लोकांचा शोध सुरू आहे ज्यांनी नवरदेवाला लग्नाची वरात घेऊन येण्यास सांगितलं आणि नंतर त्याच्या कुटुंबासह गायब झाले. नवरीने दिलेल्या पत्त्यावर ते सापडले नाहीत. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी