शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुझफ्फरपूर जाळपोळीत पाच ठार; १४ अटकेत

By admin | Updated: January 20, 2015 01:40 IST

बिहारमधील मुझफ्फरपूर येथे जाळपोळीत आणखी एक मृतदेह आढळून आल्याने मृतांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान पोलिसांनी १४ जणांना अटक केली.

मुझफ्फरपूर/ पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूर येथे जाळपोळीत आणखी एक मृतदेह आढळून आल्याने मृतांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान पोलिसांनी १४ जणांना अटक केली. रविवारी हिंसाचाराचे वृत्त धडकताच मुख्यमंत्री जितन राम मांझी मुंबई भेट अर्धवट सोडून पाटण्यात परतले आहेत.मुझफ्फरपूरलगतच्या गावी अपहरण झालेल्या युवकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर संतप्त जमावाने एका समुदायाची नऊ घरे पेटवून दिली होती. यात मोठी हानी झाली. गावात व आसपासच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या गावात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. बिहार लष्करी पोलीस दलाच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुख्यालय) गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले. या गावातील दोन्ही समुदायांनी शांतता राखावी असे आवाहन माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)