शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

'निदान आज तरी'.... सभापतींनी चक्क हात जोडले, तरी खासदारांचा गोधळ सुरूच होता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 3:08 PM

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाच्या कामाजाला सुरुवात झाली.

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाच्या कामाजाला सुरुवात झाली. मात्र, संसदेच्या दोन्ही सभागृहात खासदारांनी एकत्र येत गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. राज्यसभा खासदारांनी हातात फलक घेऊन सभापतींच्या दालनात गोंधळ घातला. त्यावेळी सभापती वैंकय्या नायडू यांनी चक्क उभे राहून, हात जोडून, निदान आज तरी संसदेचं कामकाज चालू द्या, अशी आर्जव केली. 

संसदेवरील हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मंत्री अन् खासदारांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर, ससंदेच्या दोन्ही सभागृहातही मौन धारण करुन जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर, कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र, राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोधळ घालत कामकाम बंद पाडले. कावेरी नदीवर बंधारा बांधण्याच्या विरोधात आणि इतरही मुद्द्यांना धरुन डीएके, एआयएडीएमके खासदारांसह अन्य खासदारांनी गोंधळ घातला. तसेच सभागृहाच्या वेलमध्ये येऊन नारेबाजी केली. त्यामुळे 10 मनिटानंतर बंद केलेलं कामकाज एक दिवसासाठी तहकूब करण्यात आले. 

सभापती, वैंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना हात जोडून विनंती केली. तसेच, निदान आज तरी संसदेचं कामकाज चालू द्या, कारण आज तो दिवस आहे, ज्यादिवशी संसदेची रक्षा करण्यासाठी 9 जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. विशेष म्हणजे आत्ताच आपण त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे, याचे तरी भान ठेवा, अशा शब्दात नायडू यांनी खासदारांना खडसावले. मात्र, खासदारांचा गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे अखेर शुक्रवारपर्यंत संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूdelhiदिल्लीMember of parliamentखासदार