शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीकरांची तूर्त तरी प्रदूषणातून सुटका नाही

By admin | Updated: November 8, 2016 03:19 IST

दिल्लीत सोमवारीही धुकेमिश्रित प्रदूषणाचा स्तर काही भागात ११ पट अधिक होता. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या दिल्ली शेजारील चार राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीनंतर

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदिल्लीत सोमवारीही धुकेमिश्रित प्रदूषणाचा स्तर काही भागात ११ पट अधिक होता. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या दिल्ली शेजारील चार राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीनंतर, केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे म्हणाले, या गंभीर समस्येसाठी परस्परांवर दोषारोप करून चालणार नाही. दिल्लीला प्रदूषणाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस सक्रिय राहावे लागेल.दिल्लीत ८0 टक्के प्रदूषण हे स्वत: दिल्लीनेच निर्माण केले आहे. शेजारी राज्यांच्या सहभाग त्यात फक्त २0 टक्के आहे, असे नमूद करीत पर्यावरणमंत्री दवे म्हणाले, बऱ्याच आधी याची पूर्वकल्पना पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारला दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रदूषणमुक्तीसाठी केंद्रातर्फे गतवर्षी ४२ कलमी अजेंडाही जारी करण्यात आला. यंदा पुन्हा एकदा कसोशीने त्याचा पाठपुरावा केला जाईल. पर्यावरण मंत्रालयातर्फे हवामान स्थिती व त्यासाठी करावयाच्या उपाययोजना याचे वर्षभराचे कॅलेंडरच जारी करण्यात येणार आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी खरं तर दिल्लीत भरपूर पाऊस पडण्याची आवश्यकता आहे तथापिया आठवड्यात ती शक्यता कमी आहे. वाऱ्यांचा वेग वाढणे हाच तूर्त एकमात्र आहे. वाऱ्यांचा वेग ताशी १0 कि.मी.पर्यंत हवेची गती वाढत नाही, दिल्लीच्या वातावरणातले धुके व प्रदूषणाचा स्तर पुरेसा कमी होणार नाही.