शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:02 IST

Congress Priyanka Gandhi And BJP : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील UDF आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  भारतीय जनता पक्ष हा समानता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या गेल्या १० वर्षांच्या राजवटीत देशाने फोडाफोडीचं राजकारण पाहिलं आहे, जिथे सत्ताधारी पक्षाने सत्तेत राहण्यासाठी लोकांचं लक्ष त्यांच्या खऱ्या समस्यांपासून वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा दावा प्रियंका यांनी केला.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्या एक 'योद्धा' आहेत आणि जर त्यांना संधी मिळाली तर त्या वायनाडच्या लोकांसाठी संसदेत आणि इतर प्रत्येक व्यासपीठावर लढतील जेणेकरून लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवता येतील. "मी मागे हटणार नाही. मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला निराश करणार नाही. आता आपण एक कुटुंब आहोत" असं ही प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

चेरुकोडे व्यतिरिक्त प्रियंका वनदूर विधानसभा मतदारसंघातील थुवूर आणि कालिकावू शहरांमध्ये आणि निलांबूर विधानसभेच्या पूकूट्टूमपदममधील सभांना संबोधित करणार आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका गांधी या सात नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 

मलप्पुरम जिल्ह्यातील वानदूर विधानसभेतील चेरुकोडे येथे एका सभेला संबोधित करताना प्रियंका म्हणाल्या की, जेव्हा असे लोक राजकारणात शक्तिशाली बनतात तेव्हा ते लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष देत नाहीत. भाजपाच्या राजवटीत देशात शेतकरी किंवा मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कोणतीही आधार व्यवस्था नाही. लघु आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतो, मात्र त्यांना शेतकऱ्यांप्रमाणेच आधाराची गरज आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाKeralaकेरळ