शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 17:16 IST

तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 4 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये दाखल झालेले सीएम अशोक गहलोत रविवारी म्हणाले की, भाजपाचे आमदार कुंपणावर जात आहेत, त्यांची आता पोलखोल झाली आहे. अशोक गेहलोत म्हणाले की, भाजपा नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांविरुद्ध प्रत्येक घरात संताप आहे. सोडून गेलेल्यांना देखील समजले आहे आणि त्यातील बहुतेक आमच्याकडे परत येतील. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सरकारमधील लोक आहोत, घोडा बाजार होत होता. आमच्या आमदारांना आम्ही रोखलं. पण भाजपाचे आमदारांना कशाची चिंता आहे? तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.अशोक गेहलोत म्हणाले, कैलास मेघवाल यांनी यापूर्वी निवेदन दिले होते. राजस्थानात अशी परंपरा कधीच नव्हती. प्रत्येकाला ठाऊक आहे की, मी हे वारंवार पुन्हा पुन्हा बोलतो आहे. यापूर्वी सरकार पाडण्यासाठी दोन-तीन प्रयत्न झाले. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून भैरोसिंग शेखावत साहेबांच्या काळात मी निषेध केला होता. नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यानंतरही त्यांनी निषेध केला. त्यावेळी बळीराम भगत राजस्थानमध्ये होते. सीएम अशोक गहलोत म्हणाले की, मी राज्यपालांना भेटलो. राजस्थानमध्ये षडयंत्र रचण्याची आणि सरकार पाडण्याची परंपरा विकसित होऊ नये. भाजपाचे स्थानिक नेते मोठे दावे करीत होते, पण त्यांचा पर्दाफाश झाला आहे. आता भाजपाचे नेते चार्टर्ड प्लेनमधून आपल्या आमदारांना पाठवून कुंपण घालत आहेत. भाजपाची ही परंपरा लोकशाहीसाठी धोकादायक आहे.अशोक गेहलोत म्हणाले की, आमचा लढा सरकारला अस्थिर करण्याच्या कटाच्या विरोधात आहे. विजय फक्त आपलाच असेल. कारण राज्यातील जनता आपल्या पाठीशी आहे. सरकार चांगले काम करीत आहे, कोरोनाविषयी चांगलं काम झालं आहे, राजस्थान आणि देश आणि जगभरात त्याची प्रशंसा होत आहे. जिथं जीव वाचवण्यासाठी संघर्ष असतो तिथे राजकारण मागे पडते. अशोक गहलोत म्हणाले की, दुर्दैवाने जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू असताना, (भाजपला) सरकारे पाडण्याचा कट रचण्यासाठी वेळ मिळाला. त्यांना कारभारात किती रस असेल याबद्दल आपण विचार करू शकता. त्यांना राज्य करण्यास किती रस असेल. दुर्दैवाने देशातील असे लोक सत्तेवर बसले आहेत. सीएम अशोक गेहलोत म्हणाले, मी पंतप्रधानांशीही बोललो. भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी दिल्लीत तळ ठोकल्याच्या प्रश्नावर अशोक गहलोत म्हणाले की, मला काहीही माहीत नाही. म्हणजे भाजपमधील लोक देशात लोकशाही कमकुवत करीत आहेत. या देशातील जनता आणि राज्यातील जनता हे सहन करणार नाही.

हेही वाचा

CoronaVirus : बापरे! शाळा सुरू करण्याची तयारी, 'या' देशात 15 दिवसांत 97000 मुलं संक्रमित

मोदींचं 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन अन् 14 कोटी लोकांना बेरोजगार केले, राहुल गांधींचा निशाणा

मोदींनी 1 लाख कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी केला सुरू, शेतकऱ्यांना मोठा फायदा

केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट

Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलट