शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

कृषि, सिंचन,उद्योगांना प्राधान्य मिळावे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा: लोकप्रतिनिधी, उद्योजकांच्या भावना

By admin | Updated: March 18, 2016 00:15 IST

जळगाव : ग्रामीण, शहरी विकासाचा समतोल साधला जावा, कृषी सिंचनाला प्राधान्य दावे अशा अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

जळगाव : ग्रामीण, शहरी विकासाचा समतोल साधला जावा, कृषी सिंचनाला प्राधान्य दावे अशा अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
शेती,शेतकर्‍यास प्राधान्य
शेती आणि शेतकर्‍याला प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय असून त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसेल. जळगाव जिल्‘ासही न्याय मिळावा असे प्रयत्न असून त्यासाठी सिंचनाच्या प्रश्नांना आम्ही प्राधान्य दिले आहे.
- डॉ. गुरुमुख जगवाणी, आमदार
-------
सर्वांगीण विकास
सबका साथ, सबका विकास हे शासनाचे धोरण आहे. तसे चित्र या अर्थसंकल्पात असावे आणि असेल. शहराच्या विकासासाठीचे प्रश्न आपण दिले आहेत. त्यात २५ कोटींचा निधी महिना अखेर मिळेल.
- सुरेश भोळे, आमदार
------
सिंचन विकास होईल
शेतीला चांगले दिवस यावे असे वाटत असेल तर सिंचनाच्या कामांना गती मिळणे अपेक्षित आहे. शासनाचे तसे धोरण असून त्यासाठी तरतूद केली जावी अशी आपली मागणी होती. अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यालाही चांगली मदत शासन करत आहे व तशी तरतूदही होईल.
- स्मिता वाघ, आमदार
-------
लहान शहरांचा विचार व्हावा
पाच लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी विशेष तरतूद होणे गरजेचे आहे. स्मार्टसिटी सारख्या योजनेत २५ टक्के वर्गणी भरणे अशा महापालिकांना शक्य नसल्याने राज्य शासनाने त्यासाठी कर्जाची तरतूद करावी. शहराचा विकास झाल्यास तेथे रोजगारही वाढेल. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात नियोजन व्हावे.
- नितीन ल‹ा, महापौर.
-------
करांचा बोजा नको
महाराष्ट्रात आता कोणताही नवीन कर लागू केला जाऊ नये. त्याचा सर्वांनाच त्रास वाढतो. करांच्या ओझ्याने विविध उद्योग अन्य राज्यात जात आहेत. शेतीचे संपादन होते मात्र शेतकर्‍यानंा वेळेत पैसा मिळत नाही. त्यासाठीही तरतूद व्हावी. राज्यात मोठ्या प्रमाणात पशुधन नष्ट होत आहे. त्यासाठंीही धोरण निि›त करावे.
- अजय ललवाणी, सुवर्ण व्यावसायिक.
---------
गृहउद्योग धोरणाचा विचार व्हावा
केंद्राने रिअल इस्टेट विधेयक मंजूर केले. त्यात गृहनिर्माणात अनेक अडचणीत येत आहे. या संदर्भात काही वेगळा विचार राज्याने करणे आवश्यक आहे. व्यवसाय अडचणीत यावे असे धोरण नसावे. सर्वांचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
- मिलिंद राठी, बांधकाम क्षेत्र
---------