शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

विहिरीची संरक्षक रिंग खचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:40 PM

गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सर्वत्र उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पाण्यामुळे शेतातील विहिरींना असलेल्या संरक्षक रिंगही खचल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.

ब्राह्मणगाव : गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सर्वत्र उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पाण्यामुळे शेतातील विहिरींना असलेल्या संरक्षक रिंगही खचल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.अतिवृष्टीमुळे जमिनीतील पाण्याच्या दबावामुळे येथील शेतकरी माजी सरपंच हेमंत अहिरे यांच्या शेतातील विहिरीच्या संरक्षक असलेल्या सीमेंटच्या रिंगा विहिरीत पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले आहेत तरी शेतकºयाला मदतीसाठी अद्याप कुठलीच शासकीय हालचाल नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हे संकट उभे असताना आता जमिनीतील पाण्याच्या दबावामुळे विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे विहिरींच्या संरक्षक रिंगांवर दबाव आल्याने विहिरीच्या सीमेंटच्या रिंग पाण्यात जात असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. वीज कंपनीच्या नवीन भारनियमनामुळेही शेतकरी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी