छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी २०१७ या योजनेतील कर्जमाफी व एक वेळ समझोता योजनेस पात्र असणाऱ्या शेतकºयांच्या मध्यम मुदत पीककर्ज खात्यावर दि. १ आॅगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र थकीत रकमेवर शासन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती ...
बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. ...
तालुक्यातील देवरगाव येथे गुरुवारी (दि. १५) हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यभरातून भाविक उपस्थित होते. ...
गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध् ...
तालुक्यातील पुरणगाव येथे विश्वकल्यासाठी नऊ दिवसांचा नऊकुण्डीय श्रीराम महायज्ञ सोहळा झाला. या सोहळ्यासाठी रामचरितमानसचे ११ महिने ११ दिवस अखंड १०८ पारायणे करण्यात आली. पूर्णाहुती सोहळ्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात, राजस्थान राज्यातून विविध मठा ...
नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहा लाख २३ हजार ६४७ वीजग्राहकांकडे सुमारे १३३० कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. ...
लष्कराच्या देशभरातील युनिट्स मध्ये विविध पदांची भरती असल्याची जाहिरात वॉट्सअपवर फिरल्यामुळे देशभरातील हजारो तरुण देवळालीकॅम्प आर्टिलरी सेंटर येथे भरतीसाठी आले होते. कॅम्पमध्ये आल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे स्पष्टीकरण लष्काराने दिल्यानं ...
नाशिक : राज्य ग्राहक आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष व सदस्य पद परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि़१५) सायंकाळी जाहीर करण्यात आला़ अध्यक्षपदाच्या परीक्षेत नाशिक जिल्हा न्यायालयातील अॅड़ मिलिंद महादू निकम (रा़अभिषेक विहार ,म ...
नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू झाली असून, आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये गेल्या चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर करण्यात ...