औंदाणे : हरणबारी येथे मामाच्या गावी शेतीकामात मदत करताना लोखंडी नांगराचा दांडा ११ के.व्ही. विजेच्या तारांना लागल्याने दिनेश काळू चौरे (२२) रा. यशवंतनगर (धांद्री) या आदिवासी तरु णाचा जागीच मृत्यू झाला. वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्य ...
सटाणा : श्रीपुरवडे येथील त्या गरीब घरातील युवतीची छेडछाड करणारा विकृत व त्याला पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी खडबडून जागे झाले. अखेर पोलिसांनी त्या पीडित युवतींच्या घरी जाऊन व ...
नाशिक : कमी दराच्या निविदा दाखल करून ठेकेदाराला कामे करणे कसे परवडते, असा सवाल उपस्थित करून कामाची गुणवत्ता तपासल्याशिवाय ठेकेदाराला अनामत रक्कम परत करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. संबंधित अभियंता सदस्यांचे हक्क डावल ...
कळवण : नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे भरपूर उत्पादन असल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ठिकठिकाणी नाफेडच्या वतीने शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येणार आहे. कांद्याचे भाव सुधारावेत म्हणून सरकारने हे पाऊल उचलले असून, कळवण ...
नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीची स्कूलव्हॅन रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करून चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देणारा आरोपी संजय एैर (३४, रा़ बोरगड, म्हसरूळ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़१०) तीन वर्षे सक्तमजुरी व आर्थिक ...
नाशिक- येथील क्र ांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती असलेल्या एन.एम आव्हाड यांचे मंगळवारी (दि.१०) सकाळी हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथे निधन झाले. आपल्या प्रेमळ आणि उमद् ...
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे अतिसारसदृश आजाराची लागण झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, ७५ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. यातील सात जणांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आह ...
हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा ...
शेतकरी कर्जमाफीनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज दिले जात नसल्यामुळे शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यासाठी तालुकापातळीवर समन्वय समित्या गठित करण्याचे व या समित्यांनी कर्ज हवे असलेल्या शेतकºयाला कर्ज ...