अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास ८ हजार जाग ...
सध्याच्या बाजारू राजकारणात निष्ठा वगैरे काही शिल्लक राहिलेली नाही. ज्याला जेथे संधी मिळेल तेथे त्याने ती मिळवावी असे सर्रास सुरू आहे. भाजपत आणि शिवसेनेत आता विधानसभेसाठी भरती सुरू आहे, त्यातून कोणाला किती संधी मिळेल हा भाग वेगळा असला तरी अशा बेगडी ने ...
लासलगाव : निफाड येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कदंब वृक्षावर डेरेदार कदंब फुले बहरली असून, पाढऱ्या रंगाची चेंडूसारखी गोलाकार दिसणारी ही आकर्षक फुले पाहणारांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. मोठ्या प्रमाणात बहरलेल्या या फुलांमुळे कदंब वृक्ष ...
पेठ : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत. अनेक समस्यांनी पीडित असल ...
उमराणे : येथील राष्ट्रीय महामार्गवरील बस थांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा असतानाही परिवहन मंडळाच्या काही चालक व वाहक यांच्या हाराकिरीमुळे बस थांबत नसतानाच शनिवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी जळगाव-नाशिक जाणारी बस थांबविण् ...
सिन्नर : तालुक्यातील पिंपळे येथील गोपाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
सिन्नर : येथील कामगार शक्ती फाउण्डेशन आणि नाशिक महिला गृह उद्योग व वुमेन्स हेल्थकेअर बिझनेस सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त मुली व महिलांसाठी ५ हजार सॅनिटरी पॅड पाठविण्यात आले. ...
दिंडोरी : निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले असले तरी लोकशाहीमध्ये निवडून येऊन शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा जास्त चांगल्या प्रकारे करण्याचे मार्ग सापडतात. म्हणून जात, धर्म न पाहता काम बघून आपला प्रतिनिधी निवडून दिल्यास प्रामाणिक व सेवाभाव ...
विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्याने निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे कालव्याचे पाणी झिरपून शेजारील शेतात येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्र ार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल् ...