शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

सिन्नरला रब्बी हंगामातील पिकांना मोठी पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 10:52 PM

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी ज्वारी, हरभऱ्याऐवजी शेतकऱ्यांनी मका, गहू, कांदा या पिकांना पसंती दिली असून, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपूर्व भाग : लागवडीत झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी ज्वारी, हरभऱ्याऐवजी शेतकऱ्यांनी मका, गहू, कांदा या पिकांना पसंती दिली असून, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.अतिपावसाने खरिपाचे पीक पाण्याखाली गेल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा विहिरींना पाणी मुबलक असल्याने झालेले नुकसान रब्बीच्या उत्पादनातून भरून निघेल अशी अपेक्षा ठेवून गहू, मका, कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील देवपूर, खोपडी, दातली, निमगाव, वडांगळी, कीर्तांगळी, शिंदेवाडी, उजनी, भरतपूर, मिठसागरे, पुतळेवाडी, पंचाळे, पाथरे, वावी आदी ठिकाणी वरील पिकांना पसंती दिली आहे.पूर्व भागात दहा वर्षांनंतर जाम व देव नदी दुथडी भरून वाहिली असून, नदीपात्रात असलेले बंधारे तुडुंब असल्याने यंदा रब्बी हंगाम जोमात होईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. प्रत्येक शेतकºयाच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे. शेतकामांना सुरुवात झाल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणीला पसंती दिली जात आहे. परतीच्या पावसाने कांदा रोपे सडल्याने कांदाबियाणांची पेरणी प्रथमच या भागात पहावयास मिळत आहे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी मका क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असली तरी लष्करी अळीचे संकट रब्बीतही कायम आहे. पेरणी खोळंबलीकाही ठिकाणी शेतात साचलेले पावसाचे पाणी तसेच असल्याने रब्बी पेरणी खोळंबली असून, दहा ते बारा दिवसांत वाफसा झाल्यानंतर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामानFarmerशेतकरी