शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST

अर्णब गोस्वामीच्या विरोधात देशभर काँग्रेसच्या वतीने आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात ...

अर्णब गोस्वामीच्या विरोधात देशभर काँग्रेसच्या वतीने आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी गोस्वामीला वाचविण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जात असल्याचा आरोप करीत केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी यांच्या व्हॉट्सॲप चॅटमधून पुलवामा हल्ला करण्यापूर्वीच तीन दिवस आधीच झालेली चर्चा गंभीर आहे. हा राष्ट्रद्रोह असून देशाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. भाजप सरकारमधील बड्या नेत्याकडूनच ही माहिती दिल्याचा आरोप होत असून या बड्या नेत्याचे नाव पुढे येऊ नये म्हणूनच केंद्र सरकार कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.

नाशिकमध्येही शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गोस्वामीच्या अटकेची मागणी करण्यात आली. भाजप सरकारचाही निषेधही यावेळी आंदोलनकांनी नोंदविला. सरकारने त्वरित कारवाई न केल्यास देशभर तीव्र आंदोलनाचा यावेळी इशारा देण्यात आला. आंदोलनात शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक शाहू खैरे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नरसेविका डाॅ. हेमलता पाटील, कल्पना पांडे, बबलू खैरे, सुरेश मारू आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(फोटो: २२पीएचजेएन६५)