शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

न्यायालयाच्या निकालानंतर ‘त्या’ पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:33 AM

नंदुरबार : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालानंतर नवापूर येथील चार पोल्ट्री फार्ममधील ५० हजार ६०० कोंबड्या नष्ट करण्याच्या निर्णय ...

नंदुरबार : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालानंतर नवापूर येथील चार पोल्ट्री फार्ममधील ५० हजार ६०० कोंबड्या नष्ट करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम लवकरच सुरू होणार आहे.

नवापूरमध्ये बर्ड फ्लूची माेठ्या प्रमाणावर साथ सुरू असून, त्यामुळे १७ पाेल्ट्रीफार्ममधील जवळपास सहा कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. ही मोहीम सुरू असतानाच तेथील चार पोल्ट्री व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यात पक्षी नष्ट न करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे प्रशासनाने मोहीम थांबविली होती. मात्र न्यायालयाने या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा केली. संबंधित पोल्ट्रीफार्म बाधित क्षेत्राच्या अडीच किलोमीटर त्रिज्येत असल्याने केंद्र सरकारच्या नियमानुसार या कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवकरच या संदर्भातील मोहीम सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील यांनी दिली.