शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेचे संरक्षण करण्याची जवाबदारी समाजाची : पालकमंत्री अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

डॉ. बी. आर. आंबेडकर फाैंडेशन नांदेडच्यावतीने कृष्णाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. ...

डॉ. बी. आर. आंबेडकर फाैंडेशन नांदेडच्यावतीने कृष्णाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पीआरपी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे होते. अशोकराव चव्हाण म्हणाले, समाजात राजकीय वातावरण दूषित झाले आहे. कोणताही घटक सद्य:स्थितीत समाधानी नाही. देशात सुरक्षित वाटत नाही, शाश्वती नाही, न्याय मिळण्याची खात्री नाही. देशासाठी ही बाब लोकशाहीस मारक ठरणारी आहे. शेतकरी आंदोलन उत्तर भारतात होत आहे. दोन महिने आंदोलन चालत असूनही सरकार बधत नाही. सामाजिक उपेक्षा मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकरी हिताचे कायदे करण्याऐवजी धनदांडग्यांच्या हिताचे कायदे केले जात आहेत, या सगळ्या भूमिका अतिशय चिंताजनक आहेत, असे ते म्हणाले.

पत्रकार आशिष जाधव यांना राज्यस्तरीय कृष्णाई पुरस्कार पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह व मानपत्र, पत्रकार संभाजी सोनकांबळे यांना जिल्हास्तरीय कृष्णाई पुरस्कार दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, प्रेस फोटोग्राफर सचिन डोंगळीकर यांना जिल्हास्तरीय फोटोग्राफी कृष्णाई पुरस्कार पाच हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन पालकमंत्री अशोक चव्हाण व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा व लोकजागृती संस्था, चंद्रपूर यांच्यावतीने नांदेड येथे कलावंतांचे शिबिर घेतले. त्यात मानांकन मिळविलेल्या कलावंतांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

प्रास्ताविक बापूराव गजभारे यांनी केले. सूत्रसंचालन पंढरीनाथ बोकारे व डॉ. विलास ढवळे यांनी तर आकाश गजभारे यांनी आभार मानले.