अभाविपची विद्यापीठावर धडक : राज्य सरकार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध धोरणांचा निषेध करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्यात भाजपा आघाडीची सत्ता असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ‘अभाविप’ने काढलेला मोर्चा हा शासनाला घरचा अहेरच मानण्यात येत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}