स्थानिक मॅगनीज खाणीची उत्पादन क्षमता ५० हजार टन आहे. नवीन व्हर्टीकल शॉफ्टमुळे ही उत्पादनक्षमता दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे अधिकाधिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. ...
तथागत गौतम बुद्ध यांनी या देशात सर्वप्रथम क्रांती घडवून आणली. परंतु जातीयवादी शक्तींना ते मानवले नाही. त्यांनी त्याविरोधात प्रतिक्रांति केली आणि बौद्ध धम्म या देशातूनच नष्ट केला. ...
नागरी वस्त्यांमध्ये कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. कायदा आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने ही समस्या सुटेलच असे नाही. याकरिता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला पाहिजे. ...
देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरमध्ये आता सोनेतस्करांनी आपले प्रशस्त नेटवर्क तयार केले आहे. कधी विमानातून तर कधी रेल्वेने, ठिकठिकाणांहून येथे सोने आणले जाते. येथून ते देशभरात ...
बालिका वधू मालिकेतून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्युशा बॅनर्जी आणि टीव्ही कलावंत दीप ढल्लन यांचा पुत्र कंवर ढिल्लन सोनी वाहिनीवरील ‘हम है ना..’ मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकमत सखी ...
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा ...
जरीपटक्यातील बाबादीपसिंग नगरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. रमेश रावजी देशभ्रतार (वय ५७) असे मृताचे नाव आहे. ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर ...
कोराडी विस्तारित वीज प्रकल्पातील नवव्या संचाने राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रकल्प आवारात आयोजित कार्यक्रमात प्रदीपन करण्यात आले. ...