शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी वसुलीवर मंथन

By admin | Updated: July 25, 2015 03:17 IST

आस्थापना व विकास कामासाठी महापालिकेला महिन्याला ७० कोटीची गरज आहे.

वसुलीसाठी धावपळ : मनपा व चेम्बर आॅफ कॉमर्सची संयुक्त बैठकनागपूर : आस्थापना व विकास कामासाठी महापालिकेला महिन्याला ७० कोटीची गरज आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी)पासून जेमतेम २० कोटीचे उत्पन्न आहे. जकात असताना चांगले उत्पन्न होते. परंतु आता त्यात घट झाल्याने मनपापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी नाग विदर्भ चेम्बर आॅफ कॉमर्स(एनव्हीसीसी) येथे मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व कॉमर्सचे पदाधिकारी यांची संयुक्त मंथन बैठक घेण्यात आली.एलबीटीमुळे मनपा आर्थिक संकटात आहे. दुसरीकडे एलबीटीच्या किचकट प्रक्रियेमुळे व्यापारी त्रस्त आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मनपातर्फे महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, समिती सभापती गिरीश देशमुख ,आयुक्त श्रावण हर्डीकर आदींनी मनपाची बाजू मांडली. एनव्हीसीसीचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया व सचिव जयप्रकाश पारेख यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. दटके यांनी शहर विकासासाठी एलबीटी भरण्याचे आवाहन केले तर व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या प्रक्रियेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. मनपाच्या एलबीटी विभागाचे मिलिंद मेश्राम यांनी शंकाचे निराकरण केले.रमेश सिंगारे यांनी मनपाच्या अभय योजनेची माहिती दिली. ३१ जुलैपर्यत अभय योजना असून याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. चर्चेत संतोष अग्रवाल, धर्मवीर शर्मा, आसनदास, असलम खान, हरगोविंद मुरारका आदींनी सहभाग घेतला.(प्रतिनिधी)