शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तारसा येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : तालुक्यातील तारसा गावात गेल्या १० दिवसापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : तालुक्यातील तारसा गावात गेल्या १० दिवसापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे. परंतु या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.

तालुक्यातील माेठे गाव असलेल्या तारसा येथे सांड नदीतील याेजनेद्वारे ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जाताे. परंतु मागील १० दिवसापासून घरगुती नळांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आराेग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काेराेना महामारीच्या संकटात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याने हा एकप्रकारे नागरिकांच्या आराेग्याशी खेळ असल्याचा आराेप नागरिकांचा आहे. दूषित पाण्यामुळे गावात साथीचे आजार बळावल्यास त्यास काेण जबाबदार राहील, असाही प्रश्न गावकरी विचारत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवून ही समस्या साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या शिष्टमंडळाने तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. रूपेश नारनवरे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन साेपविले आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते शुभम गिरडकर, शुभम गभणे व नागरिकांचा समावेश हाेता.