सांस्कृतिक क्षेत्नातील अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण, असं विचारलं तर ‘पुल’, हे उत्तर जसं लगेच येईल, तसंच महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्नातील लाडकं व्यक्तिमत्त्व कोण, असं विचारलं, तर ‘शंतनुराव किलरेस्कर’, हेच उत्तर येईल. प्रकाशच ...
मुलांना सुट्या लागल्यामुळे अख्ख्या सोसायटीत त्यांचा दंगा सुरू होता. मोठी माणसंही वैतागली होती. एका शिक्षक आजोबांनी मग या मुलांचा ताबा घेतला एक भन्नाट आयडिया त्यांना सांगितली. त्यानंतर सोसायटीत कुत्नी, मांजरं, कबुतरं, कावळे, चिमण्यांपासून ते घोड्यापर ...
वाशिम जिल्ह्यातील साखरा गावातील जिल्हा परिषदेची शाळा. दहा वर्षांपूर्वी चौथीपर्यंतचे वर्ग, चार खोल्या, तीन शिक्षक आणि पटसंख्या होती बावन्न. याच शाळेत आज आठवीपर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या, तेरा वर्गखोल्या, सोळा शिक्षक आणि पटसंख्या आहे 628 ! यातील के ...
पाण्यासाठी बाबरे गावानं काय काय सोसलं. नशिबानंच सीमाताईंचं लेकरू वाचलं. तरुण वैशालीनं डोळ्यांसमोर घर जळताना पाहिलं; पण पाण्याअभावी आग विझवता आली नाही. दरवर्षी गाव पाण्यासाठी धडपडतं आहे. यंदा वॉटरकप स्पर्धेतही गावानं सहभाग घेतलाय. त्याची मोठी जबाबदारी ...
पाणी संपलं, तहानेनं जीव व्याकूळ झाला, दुष्काळी झळांनी जीव कासावीस झाला आणि आपोआपच जनावरं, शेतकर्यांची पावलं म्हसवडच्या छावणीकडे वळू लागली. 120 एकराच्या या विस्तीर्ण जागेवर आज दहा हजार जनावरं आणि पाच हजार नागरिक वस्तीला आहेत. एक नवं दुष्काळी गावच त ...
आपलं घर, स्वत:चा देश सोडून, नव्या ठिकाणी घर वसवलं की, छोट्या छोट्या गोष्टींनीही हळवं व्हायला होतं. स्टोअरमध्ये शेपूची जुडी पाहून आईच्या जेवणाची आठवण होते. भारतीय हॉटेल नुसतं दिसलं तरी तिथे जाऊन जेवावंसं वाटतं. हिंदी-मराठी गाणी रुंजी घालायला लागतात ...
सगळ्या मुलांनी पर्यावरणपूरक प्रकल्प बनवले होते. एकापेक्षा एक भारी. त्याचं त्यांना फार कौतुकही होतं, साहील आणि त्याच्या ग्रुपनं मात्र काहीच बनवलं नव्हतं. त्यांच्या हातात होते फक्त तीन फोटो आणि एक पत्र. सगळे त्यांची टर उडवत होते, तरीही पहिलं बक्षीस मिळ ...
गिर्यारोहक जे जे वर नेतात, ते वरच पडून राहतं. बिअरच्या रिकाम्या बाटल्या, रिकामे कॅन्स, पॅकेज्ड फूड, त्याचे रॅपर्स, किचन वेस्ट, जैविक आणि अजैविक कचरा, ट्रेकिंगसाठी लागणारी, खराब झालेली उपकरणं, रिकामी ऑक्सिजन कॅनिस्टर्स, तंबू गिर्यारोहकांची विष्ठा आ ...