वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातून गायींना बेशुद्ध करून चोरून नेण्याचा प्रकार उघड झाला. अशा रीतीने गायी चोरणारी टोळी या भागात सक्रिय झाल्याचेही समजते आहे. ...
देशात असलेल्या १२ बंदरांचे खासगीकरण करून त्यांच्या मालकीच्या जमिनी बिल्डर्स, बड्या भांडवलदारांच्या घशात घालून त्या जागी हॉटेल्स, रिसॉर्ट बनविण्याचा घाट केंद्र सरकारने ...
भिवंडी येथे रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत चालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ एसटीच्या मुंबई विभागातील आगारात बंद पळण्यात आला. ...
चांगल्या, सज्जन लोकांनी राजकारणात यायला हवं, असं अनेक जण अनेकदा बोलून दाखवतात. पण चांगली माणसं त्यात पडत नाहीत. त्यामुळे गुंडापुंडांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची ...
अडीच वर्षांत देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. त्यात राज्यात ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनदेखील शासनाला त्याचे गांभीर्य नाही, असंवेदनशील ...
मुंबईतील निवडणूक ज्वर आता शिगेला पोहोचू लागला आहे. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपाभोवतीच केंद्रित झालेली आहे. पुढचे आठ दिवस प्रचाराचा हाच माहौल कायम राहणार आहे. ...
विदर्भात निवडणुका होऊ घातलेल्या सहा जिल्हा परिषदांपैकी चार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत तर दोन ठिकाणी भाजपा सत्तेवर आहे. पण विधानसभा निवडणुकात पानिपत ...