नैऋत्य मौसमी पाऊस सक्रीय झाला असून, येत्या चार ते पाच दिवसात विदर्भासह संपूूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. ...
अलीकडे कर्ज घेतल्यानंतर लगेच कर्जमाफी करा, असे म्हणण्याची फॅशन आली आहे. बँकेतील पैसा हा जनतेचा आहे याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. ...
कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा प्रश्न अधिक चिघळल्याचं दिसत आहे. नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्ती जमिनी संपादीत केल्याचे सांगत नेवाळी नाका परिसरात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन छडले आहे. ...