Maharashtra (Marathi News) काँग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ५२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मग केवळ राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी कशी? ...
लुपिन लिमिटेड या आघाडीच्या भारतीय औषध कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष देशबंधू गुप्ता (७९) यांचे सोमवारी सकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले ...
मुंबई उच्च न्यायालयाने ३० जूनपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती स्थापन करावी, असे आदेश राज्य शासनाला दिले आहेत़ समितीच्या ...
‘मी बरेच दिवस शरद पवारांबरोबर राहिलो, त्यांच्याकडून राजकारण शिकलो. सध्या ते आमचे मित्र नाहीत. राजकारणात फार काळ एका व्यक्तीसोबत रहायचे नसते. ...
सातारा जिल्ह्यातील चौथ्या व फलटण तालुक्यातील तिसऱ्या मुक्कामासाठी श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी ...
वय वाढले की चिंता वाढतात, काहींच्या मिटतात. वाढते वय म्हणजे निवृत्तीचे वय. या आयुष्यात आसक्ती तरी कशाची राहणार? ...
आभाळाला साक्षी ठेवत मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या ...
रुग्णाला चुकीचे औषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या संजीवनी रुग्णालयाच्या चार डॉक्टर व दोन परिचारिकांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालणाऱ्या बल्लारपुरातील ...
राज्यात २७ हजार नोंदणीकृत पतसंस्थांपैकी १५ हजार ६७० पतसंस्था कार्यान्वित आहेत. ग्रामीण भागात ७० टक्के आर्थिक व्यवहार हे पतसंस्थांच्या माध्यमातून होत असतात. ...