महाराष्ट्र शासनातर्फे ३ जुलैला सामाजिक जात पंचायत बहिष्कार कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समिती पीडित कुटुंबाच्या वतीने ...
कोल्हापूरकरांच्या ‘पुजारी हटाओ’ मागणीबाबत अक्षम्य गुन्हा केलेल्या अजित ठाणेकरला पुरविलेल्या सुरक्षेतूनच ते पुजाऱ्यांच्या बाजूने असल्याचे सिद्ध होते. देवस्थान ...
शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करण्याचे आदेश १ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व ...
नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा केला आहे. तरी नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा कामात दिरंगाई ...
अपहारप्रकरणी बडतर्फ वाहकांना (कंडक्टर्स) ‘कुटुंब सुरक्षा योजने’अंतर्गत फेरनियुक्ती देण्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकाची मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
शिवसेना-भाजपाचे सरकार म्हणजे, गावात येणारा काळू-बाळूचा तमाशा आहे. हे सरकार एक नौटंकी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. ...
‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुण्यात आयोजित दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद व कार्यक्रम शनिवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले़ ...
मुंबईला हादरवून सोडणारी घटना म्हणजे १९९३ चे बॉम्बस्फोट. या बॉम्बस्फोट खटल्यातील टाडा कोर्टातील न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी १४० आरोपींचा न्यायनिवाडा १४ वर्षांत केला. ...