ज्या लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लोकांना अल्झायमर झाल्याचे आढळून येते. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डेमेन्शिया’ म्हटले जाते. मानसिक प्रक्रिया मंद होत जाणारा हा आजार .... ...
विदर्भातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेऊन वेगळी विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी केल्यानंतर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत पुढील लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. ...
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्याक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी कट रचण्यात आले. ...
मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने मंगळवारी नागपूरहून मुंबईला गेलेले एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांना रात्री नागपुरात माघारी यावे लागले. ...
पंजाब येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आणलेल्या युवक जोगिधर बलविंदरसिंग वीरग (वय 25)याने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. ...
पती-पत्नीचे नाते सात जन्मांचे. पत्नी पतीला अखेरपर्यंत साथ देते. सात जन्म तोच पती मिळावा म्हणून साकडे घालते. संसारात एकमेकांची सतत साथ देणाºया एका दाम्पत्याने अखेरचा श्वासही मिळूनच घेतल्याची प्रचिती येथे आली. ...
कृषी खात्यामार्फत शेतकºयांसाठी राबविल्या जाणाºया कृषी साहित्याच्या योजनांमध्ये शेतकºयांकडून दहा टक्के वाटा म्हणून (शेतकरी हिस्सा) रक्कम गोळा करण्यात आली. ...