एकदा गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांना मला अटक करावी लागेल़, तुम्हाला जर पैसे हवे असेल, तर तुम्ही मला जिवंत बाहेर ठेवले पाहिजे़ तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. प्रथमच थेट सरपंच निवडून येणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. यादरम्यान तुरळक घटना वगळता कुठेही अप्रिय घटना घडल्याची नों ...