राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते. ...
विद्याभारती कॉलेज आॅफ फार्मसी व इंडियन फार्मास्यूटिकल्स असोसिएशनच्या अमरावती शाखेच्यावतीने राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. ...
पोलीस हवालदाराच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्याच्या परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यामुळे गिट्टीखदान ठाण्यातील वातावरण गरम झाले आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाढदिवसाचा जल्लोष करणारे गप्पगार झाले आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट-विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळासाठी शनिवारी रेकॉर्डब्रेक (९२.८२ टक्के) मतदान झाले. सात वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांचे ठोकेही वाढले आहेत. ...
गुजरातच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र भाजपानेही प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. राज्यातील आमदारांना गुजरातमध्ये जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...
26 नोव्हेंबर 2008साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची बाजी लावून दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणा-या शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी शनिवारी भेट घेऊन त्यांच्या कुट ...
प्रतीक्षा माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती, तिला मारण्याचा माझा उद्देश मुळीच नव्हता, अशी कबुली आरोपी राहुल भड याने राजापेठ पोलिसांना दिली. ...