लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर ... ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनात सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांचे आगमन होणार असल्याने शहर पोलीस दलावर बंदोबस्ताचे दुहेरी दडपण होते. मात्र, हे दोन्ही बंदोबस्त चोखपणे पार पडल्याने शहर पोलिसांसह सुरक्षा य ...
तालुक्यातील कोष्टी येथील अल्पभूधारक शेतकरी सेवकराम परसराम पंचबुध्दे (४६) यांनी सततच्या नापीकीला कंटाळत, कर्जापायी स्वत:च्या शेतावर कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी कोष्टी येथे घडली होती. ...
शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. ...
ग्रामीण भागात रोवणी गाणी म्हणायची परंपरा होती. परंतु आता लुप्त होण्याच्या मार्गावर आली आहे. वाजागाजासह शेतातून घरापर्यंत मिरवणूक काढण्याची प्रथा आता कोणत्याच गावात दिसत नाही. ...
विद्यापीठ कृषी, आत्मा व संबंधित संलग्न विभागांनी एकत्र येवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पुढे यावे. विद्यापीठातील ज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा वापर होईल, याचा प्रामुख्याने विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख ...
देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा साधेपणा सर्वश्रुत आहे आणि शनिवारी राजभवनच्या कर्मचाऱ्यांनीही तो अनुभवला. एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रपतींनी काही काळ राजभवनात घालविला. यावेळी त्यांनी भोजन घेतले. ...