दुसरीकडे विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारत त्यांची जागा काँग्रेसचे सदस्य घेणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तसे झाल्यास अध्यक्षपद भाजपकडून निघून काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. ५१ सदस्यीय जिल्हा प ...
बाजार समिती व्यापारी आपल्या मर्जीने भाव देतात.त्यातही धानाचा प्रकार व गुणवत्ता बघून आधारभूत किंमती पेक्षा कमी भाव मिळत असल्याने आताचा शेतकरी बाजार समितीत आपले धान विकण्यासाठी घेऊन जाण्यापेक्षा थेट आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेत आहेत. हेच कारण आहे की ...
गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यापूर्वी जि.प.च्या निवडणुका होणे निश्चित आहे. मागील पाच वर्ष जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव होते. तर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत पुढील पाच वर्षांसाठी ...
सीसीआयद्वारा ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५ हजार ५५० प्रती क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत असून जास्तीत जास्त १२ टक्के आद्रता असलेला कापूस स्वीकारण्यात येत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात नाही. ८ टक्क्यांपेक्षा जास्त ...
या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच ...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेते ५२ गण असून भाजपाकडे बहूमत असल्याने भाजपाची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, बहुजन समाज पार्टीचे २ तसेच शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना व अपक ...
शिवाजी वार्डातील एका विवाहितेसोबत शेख अख्तरचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. अख्तर हासुद्धा विवाहित असून त्याला दोन अपत्य आहे. प्रेयसी माहेरी आली असल्याचे समजताच शेख अख्तरने सोमवारी रात्री तिच्या घरासमोर जाऊन रिव्हॉल्वरमधून जमिनीवर एक राऊंड फायर ...
पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या शास्त्रीय संगीतासोबतच नामवंत राजस्थानी गायकांचीही जुगलबंदी रंगणार आहे. शास्त्रीय संगीतासोबत राजस्थानी लोकगीतांचा ‘डेझर्ट स्टॉर्म विथ मंगणियार्स ऑफ राजस्थान’ हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सात्विक वीणा वा ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ‘खुल्या प्रवर्गातील महिला’ यासाठी निघाले आहेत. हे आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे नवे समीकरण कसे राहील यावर चर्चांचे ...