पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुरुषांमध्ये मनोज महादेवराव सोनोने (४०, रा. सावरखेडा ता. मोर्शी) सह १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा, परतवाडा येथील ३५ वर्षीय, बेलपुरा येथील ३० वर्षीय आणि प्रवीणनगरातील ३२ वर्षीय महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या घरात हा व्यव ...
तुमसर तालुक्यातील माडगी युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना बंद असल्याने १३०० कामगार बेरोजगार झाले आहेत. या कारखान्यासाठी माडगी शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या सुपिक जमीनी दिल्या होत्या. ३०० एकरात हा कारखाना उभारला गेला. अभय योजन ...
या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संघटनेचे ७० सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सदर घटनेबाबत चर्चा करुन सर्वानुमते निषेध व्यक्त करण्यात आला. ...
केंद्र शासनाच्या निधीतून या राज्यमार्गाचे काम होत असताना केंद्र शासनाचे लोकप्रतिनिधी राजकारण करीत नाही. लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा कंत्राटदार कामात दिरंगाई करीत असेल तर समज देऊन काम वेळेत पूर्ण करीत नसेल त्याचे नाव काळ्या यादीत घ ...
बँक ऑफ इंडियात कंत्राटी चपराशी म्हणून कार्यरत असलेल्या विशालला बँकेच्या अंतर्गत रचनेची खडान्खडा माहिती होती. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने चोरी करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने चॅनल गेटची बनावट चाबी तयार केली. बँकेच्या मागील भिंतीची खिडकी तोडून आत ...
देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे. आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आण ...
चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीमुळे अनेकजण खासगी रुग्णवाहिकांच्या व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायात सेवाभाव असल्याने ही बाब तशी कौतुकास्पदच आहे. जेवढ्या जास्त रुग्णवाहिका असेल तेवढेच रुग्णांसाठी चांगले आहे. मात्र खासगी र ...
राजुरा येथील कुणाल विजय लांडगे आणि वैशाली राजेश रुनिवाल हे मारुती व्हॅन (क्रमांक एमएच ३४ सीएन २२०९) मध्ये कपडे, स्टेशनरी सामान तसेच बेन्टेक्सचे सामान भरून विविध गावात फिरून माल विक्री करण्यासाठी निघाले होते. मूर्ती या गावातून परत राजुराला जात असताना ...
वरोरा नाका चौकापासून प्रियदर्शिनी इंदिरा चौकापर्यंत येणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे रूंदीकरण केल्या जात आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापर्यंत एकेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, चौपदरीकरणासाठी पाण्याच्या टा ...
केंद्र शासनामार्फत वित्त आयोगातून प्रत्येक ग्राम पंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी खर्च करताना ग्रामसभेने त्या गावाची गरज लक्षात घेऊन प्राधान्य क्रम ठरवावा तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने ...