योग्य नियोजन व स्व:कष्टाच्या भरवशावर स्वप्नीलने अवघ्या तीन एकरात बागायती शेती सोबत झेंडूच्या फुलांची आंतरपिक शेती फुलविली आहे. यातून विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून आर्थिक उन्नतीही साधली आहे. विशेष म्हणजे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना याद्वारे आर्थिक ...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन साजरा करण्यात येत असून १ जुलै ते ७ जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहचे आयोजन तुमसर तालुक्यातील ११६ गावांतील बांध्यावर प्रत्यक्ष कृषी विभाग जाऊन कार्यक्रम घेण्यात आले. या तालुकास्तरीय कृषी सजिवन ...
भारत आणि चीनमध्ये सीमेवरून तणाव वाढला. अनेक मोबाईल अॅपला भारतात बंदी घालण्यात आली. व्यापार धोरणात आयात यंत्रावरही बंदी येण्याची शक्यता आहे. अशातच तुमसर तालुक्यातील मॅग्निज खाणीत वायंडर यंत्र इतिहासजमा होणार काय असा प्रश्न निर्माण झाला. जगात क्रमांक ...
सर्व विभागाने आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू अॅप अपलोड करून घ्यावे. संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये सुविधा उपलब्ध करून स्वच्छता ठेवा, उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंटेन्मेंट झोनवर बारीक लक्ष ठेवावे, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी विना परवा ...
सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता काँक्रिट टाकले जात आहे. याशिवाय वायब्रेट मशीनचाही वापर केला जात नाही. कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने बंधाऱ्याचे बांधकाम करीत आहेत. येथे अनुभवी गवंडीसुद्धा दिसून येत नाही. बह ...
कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामा ...
यासंदर्भात आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा हिवताप अधिकाºयांना ७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमद शेख व फवारणी कर्मचारी क्षेत्र कार्यकर्ता गजानन कोठारे यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटल्यानुस ...
१५ व्या वित्त आयोगातून ५० टक्के बंदीस्त निधीमधून गावाच्या विकासासाठी १० प्रकारची कामे घ्यावयाची आहेत. याशिवाय पिण्यासाठी पाणीपुरवठा, पावसाचे पाणी संकलन व पाण्याचा पुनर्वापर याबाबतही १५ व्या वित्त आयोगातून नवीन व पाणी योजना दुरूस्तीची कामे घेण्याबाबत ...
राजगृह आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे हे एक महत्त्वाचे स्मारक आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येतात. मात्र या निवास्थानाची तोडफोड केल्यान बौद्ध बांधवाच्या भावना दुखावल्याने जिल्ह्याभरात आंबेडकर अनुयायी, सामाजिक संस्था व राजकीय पक्षातर्फे ...
चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी का ...