कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू ...
जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापाशी व तूर हे प्रमुख पिके असून २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी वि ...
पिपरी (मेघे) येथील एका नवविवाहित युवकाचा कोविड अहवाल ७ जुलैला पॉझिटिव्ह आला होता. तर आज त्याच्या निकट संपर्कात आलेल्या त्याच्या पत्नीसह नवरदेवाच्या आईचा अहवाल सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या पिपरी (मेघे) येथील कोविड बाधितांची संध्या तीन झा ...
सुरुवातीला परदेशातून आलेले नागरिक, नंतर तबलिकीचा प्रकार यातून रुग्ण वाढत गेले. मात्र प्रशासनाने आणि डॉक्टरांनी हे संकट यशस्वीपणे थोपविले, परतविले. परंतु मे महिना सुरू होताच परठिकाणी अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यात एन्ट्री सुरू झाली आणि अडखळलेल्या कोरोना ...
याप्रकरणी मृत भूमेश्वरचा चुलत भाऊ अनिल केशव चौधरी (३५,रा. काटी) याच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र भूमेश्वरचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने ठाणेदार सचिन वांगळे यांनी तपासाची चक्रे फिरवून अकस्मात मृत्यू नसून ...
शिक्षण विभाग विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. यात जिओटीव्ही प्लॅटफॉर्म इयत्ता १२ वि विज्ञान, इयत्ता १० वी इंग्रजी, मराठी या दोन्ही माध्यमांसाठी ३ ज्ञान गंगा चॅनल, जिओ सावन या रेडीओच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही इंग्रजी शिकतो या ...
या लॉँगमार्चची सुरूवात दुर्गा चौक येथून करण्यात आली. हातात चीनचा निषेध करणारी फलके व उद्घोषणा करत तिबेटीयन महिला-पुरूष तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून तेथील अर्थव्यवस्था खिळखिळी करा. चीनचे तिबेटीयनांवर अन्याय, अत्याचार सुर ...
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यापासूनच हॉटेल्स, लॉज व विश्रामगृह बंद पडले होते. आता सुमारे ४ महिन्यांचा कालावधी लोटत असून त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने हे सर्व व्यवसायी अडचणीत आले होते. राज्यात अनलॉकींगची प्र्रक्रीया सुरू असतानाच सर्व व्यवसायांना परवान ...
मागील १०-१२ दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने ...