स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांचा सहभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली. खराशी येथील ग्रामपंचायत इमारत, गावातील रस्ते, नाल्या तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह गावकरी मोलाचे योगदान देत आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सादीकरण करा, आपण निधी देवू असा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन, आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावे ...
चोरडिया ले-आऊट परिसरातील मृत सुरेश डकरे (५५) त्यांची पत्नी सुनिता मुलगा आकाश हे नामदेव वानखेडे यांच्या घरी किरायाच्या घरात राहत होते. मृत सुरेश डखरे यांना दारूचे व्यसन असल्याने नेहमीच त्यांच्या घरात वाद होत होता. मिस्त्री काम करून ते आपल्या कुटुंबाचा ...
आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या ...
कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फे मास्क लावण्याचे आवाहन दररोज करण्यात येते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ...
ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे च ...
‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून यासर्व प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची दखल घेत थेट या गावांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तुम्हाला नियमित स्वस्त धान्य मिळतेय काय पासून त ...
विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करून गावातील उपलब्ध साधनांद्वारे गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सीईओ राहूल कर्डिल ...
शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १०० दिवसांत ९६१ व तीन दिवसांत १६६ संक्रमितांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली. सोमवारी ४७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६१ झाली, तर चौघे दगावल्याने मृतांची संख्या ...
श्रीधरनगर, भटवाडी येथील रहिवाशांची ही आपबीती. त्यांच्या रहिवासी भागात सुरू असलेल्या चिवड्याच्या एका कारखान्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सततच्या प्रदूषित आणि मनाविरुद्धच्या वातावरणामुळे घरातील शांतता भंग ...