कोरोना रुग्णांच्या रक्तात गुठळ्या होऊन हृदयविकाराचा झटका येत असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले. ...
गंभीर आणि अतिगंभीर अवस्थेतल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पाचव्या ते दहाव्या दिवसांतच रेमडेसिवीर हे अॅण्टी व्हायरल इंजेक्शन दिल्यास ते उपयुक्त ठरते असे निष्पन्न झाले आहे. ...
आम्ही १५ राज्यांकडे याबाबत विचारणा केली. त्यापैकी आतापर्यंत फक्त दोन राज्यांनी लेखी प्रतिसाद दिला असल्याची माहिती राजशिष्टाचार विभागाच्या सूत्रांनी दिली. ...
देवळी तालुक्यातील विविध वाळू घाटांवर हीच परिस्थिती असल्याने याला आळा घालण्यासाठी एप्रिल महिन्यात तहसीलदारांनी डिझेलबंदीचे आदेश काढून तब्बल ५० वाहनांना डिझेल देण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला होता. पण, यातील बहुतांश वाहने आजही वाळू चोरीकरिता रस्त्यावर ...
स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांचा सहभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली. खराशी येथील ग्रामपंचायत इमारत, गावातील रस्ते, नाल्या तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह गावकरी मोलाचे योगदान देत आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सादीकरण करा, आपण निधी देवू असा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन, आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावे ...
चोरडिया ले-आऊट परिसरातील मृत सुरेश डकरे (५५) त्यांची पत्नी सुनिता मुलगा आकाश हे नामदेव वानखेडे यांच्या घरी किरायाच्या घरात राहत होते. मृत सुरेश डखरे यांना दारूचे व्यसन असल्याने नेहमीच त्यांच्या घरात वाद होत होता. मिस्त्री काम करून ते आपल्या कुटुंबाचा ...
आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या ...
कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फे मास्क लावण्याचे आवाहन दररोज करण्यात येते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ...
ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे च ...