शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:13 IST

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजपाने थेट श्रीकांत शिंदेंच्या गडाला सुरुंग लावल्याने मोठे नाराजीनाट्य घडले आहे. ...

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजपाने थेट श्रीकांत शिंदेंच्या गडाला सुरुंग लावल्याने मोठे नाराजीनाट्य घडले आहे. महायुतीतील अंतर्गत वाद आता थेट कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणातून उफाळून आला आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...

शिंदे गटातील मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कारामागे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केलेल्या संतापामागे मुख्य कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्याचे उघड झाले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ला आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. याच भागात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये सामील करून घेतले आहेत. यावरून ही ठिणगी उडाली आहे. गेल्या काही वर्षांपासून रवींद्र चव्हाणांविरोधात शिवसेनेत रोष आहेच, तो आजच्या बैठकीत बाहेर आला आहे. 

शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले होते, त्यांनाच चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. हा युती धर्माचा भंग आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. निधी वाटप आणि वळवण्याबाबतही शिंदे गटाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. जर आपल्या मंत्र्यांना निधी वाटप, अधिकारी बदली असे अधिकारच नसतील कर बैठकीला जाऊन काय उपयोग असे या मंत्र्यांनी शिंदेंना विचारले होते. यानंतरच कॅबिनेट बैठकीपूर्वीच्या बैठकीत शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस