शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:10 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपमधील घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Anna Hajare Angry After 7 MP Leave AAP: दिल्लीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, आम आदमी पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे तरुण चेहरा आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या ६ सहकारी खासदारांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या अनपेक्षित राजकीय भूकंपामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपमधील घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही काळापासून राघव चढ्ढा हे पक्षाच्या मुख्य प्रवाहातून लांब असल्याचे दिसत होते. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी केवळ वैयक्तिक रित्या पक्ष सोडला नसून, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याची खळबळजनक घोषणा केली. या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

"सत्ता आणि पैशाची लालसा": अण्णा हजारे कडाडले

या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी अत्यंत तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राळेगणसिद्धी येथून बोलताना त्यांनी राजकीय पक्षांतराच्या या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला.

"पक्ष आणि पार्टी टिकण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाहीत यासाठी कायदा होणं महत्त्वाचं आहे. सत्ता आणि पैशाच्या लालसेमध्ये येऊन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येतात आणि त्याच्यामध्ये मनमर्जीप्रमाणे सत्ता बदलाचे काम होतं हे काही बरोबर नाही," असं अण्णा हजारे म्हणाले.

"आंदोलनातून आम आदमी पक्षाचा उदय झाला, पण आता पक्ष फुटत आहे. स्वार्थ आल्यानंतर लोक सोडून जातात, समाज आणि देश डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास कुणीही पक्षातून जाणार नाही. आज समाज आणि देशाला विसरुन नेते सत्ता आणि पैशाच्या पाठीमागे लागले आहेत. म्हणून लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिले पाहिजे. हे जे चाललं आहे ते फक्त स्वार्थसाठी चाललं आहे. सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता यासाठी हे सगळं चाललं आहे. आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही," असेही अण्णा हजारे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Elect moral people, only then this will stop: Anna Hazare

Web Summary : Anna Hazare expressed anger over AAP's split after 7 MPs joined BJP. He demanded a law to prevent defections driven by power and money, emphasizing the need for leaders with integrity focused on society and the nation.
टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAAPआपRaghav Chadhaराघव चड्ढाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल